Advertisement

काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे सर्वच देशांत कृषिमालाचे बर्‍याच प्रमाणात नुकसान होताना दिसते या समस्येवर शेतीमालावर प्रक्रिया केली जाते. भारतात शेतीमालाची मुबलक उपलब्धता आहे, मात्र योग्य व्यवस्थापन व कौशल्याअभावी प्रक्रिया होत नाही.…

शेतीच्या प्रारंभापासून मनुष्य हा शेतीशी निगडित आहे आणि तोही सेंद्रिय शेतीशी. त्यामुळे त्या काळी त्याचे उत्पन्न व उत्पन्नाचा दर्जा योग्य होता. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता व्यवस्थित होती; परंतु मध्यंतरीच्या काळात…

सेंद्रिय शेती ही मनुष्य आणि जीवसृष्टीला स्वावलंबी जीवनपद्धतीचा पुरस्कार देते. नेमके हेच गमक ओळखून देशी गोवंशपालन-केंद्रित सेंद्रिय शेती करून संतुलित जीवनपद्धती विकसित करणे हे मुख्य उद्दिष्ट समोर ठेवून करवीर जिल्ह्यात…

शेतीमालावरील प्रक्रिया उद्योगात संधी वाढत आहेत. भविष्यातील आव्हाने ओळखून शेतकर्‍यांनी वैयक्तिक किंवा गटपातळीवर या क्षेत्रात उतरले पाहिजे. यामुळे मूल्यवर्धन होऊन अपेक्षित दर मिळवणे तसेच शेतीमालाचे नुकसान टाळणे शक्य होईल. आज…

पारंपारिक एकत्रित कुटुंब पद्धतीचा ह्रास होत आहे त्याचबरोबर एकत्रित शेतजमिनीचे तितकेच तुकडे पडता आहेत. भविष्यात भारतीय शेतीपुढील हे एक मोठे आव्हान असेल. एक लहानस उदाहरण घेता एका शेतकऱ्याला चारएकर जमीन…

इस्राएल हा समृद्ध खेड्यांचा देश म्हणून संबोधला जातो. खरंच या देशातील खेडी समृद्ध आहेत. घरांची सुंदर रचना, स्वच्छ रस्ते आणि सुंदर बागकाम हे या खेड्यांचे वेगळेपण. विशेष म्हणजे येथील डोळे…

error: Content is protected !!