प्रत्येक गल्लीबोळाची गरज आहे मोबाईल रिपेअरिंग व्यवसाय
मोबाइल क्रांतीमुळे जग एकमेकांच्या जवळ आले आहे. तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागला आहे. दिवसेंदिवस मोबाईलमधील फिचर्स बदलत आहेत. भारतात मोबाईल सेवेचे वीस वर्षे पूर्ण झाली आहे. आज…