दोन अथवा त्याहून अधिक धातूंना जोडण्याच्या प्रक्रियेला ‘वेल्डिंग’ असे म्हटले जाते, तर वेल्डिंग करणार्‍या कारागिरास ‘वेल्डर’ म्हणतात. भारतात दरवर्षी अंदाजे ६० दशलक्ष टन पोलादाचा वापर होतो. त्यातील बहुतेक पोलाद हे रेल्वेगाड्या,…

आजचे युग हे ‘सायबर युग’ आहे. ‘डिजिटल इंडिया’कडे आपली वाटचाल सुरू आहे. आज जवळजवळ प्रत्येकाच्या हातात इंटरनेटसह स्मार्टफोन आहे. देशात इंटरनेटचे वापरकर्ते दिवसेंदिवस वाढत आहेत. आज इंटरनेट कनेक्शनदेखील मोबाईल इतकंच…

मोबाइल क्रांतीमुळे जग एकमेकांच्या जवळ आले आहे. तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसू लागला आहे. दिवसेंदिवस मोबाईलमधील फिचर्स बदलत आहेत. भारतात मोबाईल सेवेचे वीस वर्षे पूर्ण झाली आहे. आज…

भारताची लोकसंख्या १३० कोटी असून यातील ४८ टक्के लोकसंख्या २५ वयोगटाच्या खाली आहे. या वयोगटातील व्यक्ती आपल्या सुंदरतेवर अधिक लक्ष देतात. आज प्रत्येक महिला आपल्या सौंदर्याप्रती जागरूक झालेली आहेत. यामुळेच…

ई-कॉमर्स म्हणजे ऑनलाईन वस्तू खरेदी आणि विक्री करणे. ई-कॉमर्स क्षेत्राची व्याप्ती वेगाने वाढत आहे. आज बाजारात जाऊन शॉपिंग करायचे दिवस इतिहासजमा होत आहेत. प्रत्येकाच्या हातात मोबाइल व इंटरनेट असल्याने ई-कॉमर्सच्या…

‘मनगटावरची शान’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या घड्याळाला पेहरावात आजही विशेष महत्त्व आहे. घड्याळाचा ब्रॅण्ड कोणता? त्याची किंमत किती? यावरूनही व्यक्तिमत्त्व ठरते. आजही पुरुषांसाठी घड्याळ हा एकमेव दागिना असल्याने त्याचे महत्त्व लक्षात…

आजकाल पदवीधर होऊनही सरकारी किंवा खासगी नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. युवकांमध्ये संवाद कौशल्य अन नवीन काहीतरी करण्याची जिद्द असेल तर किराणा मालाचे दुकान हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कुठलीही…

सध्या उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही मनासारखी नोकरीची संधी उपलब्ध होईलच असे सांगता येत नाही. त्यामुळे चांगला शॉर्ट टर्म कोर्स केल्यास निश्चितच नोकरीच्या तसेच व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.…

error: Content is protected !!