Author name: शैलेश राजपूत

शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

संपर्क : ९७७३३०१२९२

प्रेरणादायी

कचरा पेरून १८९ एकर रेताड जमिनीवर नंदनवन फुलवणारा उद्योजक

कचरा ही आज शहरांची मोठी समस्या झाली आहे. डंपिंग ग्राउंड कचर्‍याने ओसंडून भरले आहेत आणि या समस्येवर सरकार आणि प्रशासन

प्रगतिशील उद्योग

इमारत दुरुस्ती या क्षेत्राला झळाळी मिळवून देणारे रत्नाकर चौधरी

प्रत्येक अभियंत्याचं स्वप्न असतं की नवनवीन आणि मोठ्यात मोठ्या इमारती उभ्या करायच्या, पण या उभ्या राहिलेल्या इमारतींची कधी ना कधी

स्टार्टअप

बँकेचे उंबरठे न झिजवता आता ‘मुद्रा’ कर्ज मिळणे शक्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ लघु आणि सूक्ष्म गटातील उद्योजकांसाठी मुद्रा योजना आणली. या योजनेअंतर्गत उद्योजकांना ₹५०,००० ते १०,००,००० पर्यंत

प्रगतिशील उद्योग

तुमच्या व्यवसायाची वेबसाइट असण्याचे आहेत इतके फायदे

वेबसाइट ही आज प्रत्येक उद्योजकाची गरज झाली आहे. त्याची अनेक कारणं आहेत. माहिती तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आलं आहे आणि

स्टार्टअप

व्यवसाय मग तो छोटा असो की मोठा सर्वात महत्त्वाचे आहे ‘उद्यम रजिस्ट्रेशन’ | जाणून घ्या त्याचे सर्व फायदे

सूक्ष्म, लघु किंवा मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाने आपल्या व्यवसायाचे ‘उद्यम रजिस्ट्रेशन’ करणे नुसते गरजेचेच नाही तर अनिवार्य

स्टार्टअप

स्वतःच्या पैशांवर कसा सुरू करायचा व्यवसाय?

तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे, स्वतःचे स्टार्टअप सुरू करायचे आहे तर सर्वात प्रथम कोणता प्रश्न पडतो? तर तो म्हणजे भांडवल,

प्रगतिशील उद्योग

तुमच्या व्यवसायाला मीडियामध्ये प्रसिद्धी कशी मिळेल?

मीडिया, प्रसिद्धी, पी. आर. आणि तुमचा व्यवसाय विख्यात फुटबॉलपटू रोनाल्डोने टेबलवरून ‘कोकाकोला’च्या बाटल्या बाजूला केल्या आणि पाणी समोर ठेवले. या

स्टार्टअप

या तीन तरुणांनी एकत्र येऊन तयार केला शेतकर्‍यांसाठी मुव्हेबल ‘किसान गॅस’

भारताला आपण शेतीप्रधान देश म्हणतो, पण शेतकर्‍यांचेच प्रश्न या देशात सर्वात जास्त आणि बिकट आहे. त्याचसोबत देशाची प्रगती जसजशी शहरकेंद्रित