बुडत असलेल्या उद्योगाला कसे ताराल?
आपल्याला कधी असं वाटलंय का की आपला उद्योग आता बंद करून टाकूया, कितीतरी काळ त्यातून काहीच नफा मिळत नाही आहे. […]
आपल्याला कधी असं वाटलंय का की आपला उद्योग आता बंद करून टाकूया, कितीतरी काळ त्यातून काहीच नफा मिळत नाही आहे. […]
मी चंद्रकांत श्रीधर राऊत (CFP, QPFP). मी जुलै २००६ ते डिसेंबर २०१५ इन्शुरन्स कंपनीमध्ये (पहिली २ वर्षे बजाज अलायन्स आणि
संतोष धुमाळ आणि हिम्मत धुमाळ असे दोघे भाऊ. एका साधारण गरीब ग्रामीण कुटुंबामध्ये लहानाचे मोठे झाले. वडील शेती करत होते.
गेली सोळा वर्षं जरी मी दुबईमध्ये माझं करिअर आणि व्यवसाय उभा केला, पण खरंतर मी नाशिकची सुकन्या. माझ बालपण निसर्गरम्य
माझा जन्म नागपूर शहरातील प्रसिद्ध बाराखोली इंदोरा येथील झोपडपट्टीत झाला. कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणे, तग धरून राहणे या गोष्टी
माझे बालपण हनुमंत खेडा या गावात गेलेले आहे. माझे शिक्षण बारावीपर्यंत गावातच झाले आहे. पुढे आयटीआय करून नाशिकला किर्लोस्कर कंपनीत
आपण करीत असलेले प्रत्येक कार्य, आपली प्रत्येक हालचाल, आपल्या मनातील प्रत्येक चिंतन आपल्या चित्तावर संस्कार ठेवून जात असते आणि हे
दिखावे आणि हँडशेकच्या पुढे जाऊन स्वयंप्रेरित होणे म्हणजे बिझनेस नेटवर्किंग होय. बिझनेस नेटवर्किंग तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक संपर्कांद्वारे दैनंदिन कामात नवीन
विलास क्षीरसागर कंपनीचे नाव : M V Engineers आपला हुद्दा : Proprietor व्यवसायातील अनुभव : 02 विद्यमान जिल्हा : औरंगाबाद
मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म घेतल्यानंतर part time नोकरी करून Mechanical Engineering Diploma पूर्ण केला व त्यानंतर business management Diploma
कोणताही व्यवसाय असो तो सुरू करण्यापुर्वी प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावीच लागते. कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करताना आपल्याला आपले उद्दिष्ट स्पष्ट असायला
मी मूळची नाशिकची. बी.कॉम ग्रॅज्युएशन नशिकला करून एमबीएसाठी पुण्यात आले. २००६ मध्ये एमबीए (systems) पूर्ण केल्यावर पहिल्या नोकरीची सुरुवात मुंबईमध्ये