या ५ सोप्या कृतींनी गाठा आर्थिक स्वातंत्र्य
If you don’t find a way to make money while you sleep, you will work until you die. प्रख्यात गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचे हे वाक्य आपण बर्याचदा ऐकले असेल. याचा…
If you don’t find a way to make money while you sleep, you will work until you die. प्रख्यात गुंतवणूकदार वॉरेन बफे यांचे हे वाक्य आपण बर्याचदा ऐकले असेल. याचा…
मुंबई शहराचा अविभाज्य भाग आणि स्थापत्यशास्त्राचा नमुना असलेल्या हाँगकाँग बँक, ग्रिंडलेज बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ताज इंटरकॉन्टिनेंटल अशा अनेक इमारतींमध्ये काय साम्य आहे…
ज्या कंपनीने पिढीजात चालत आलेल्या व्यवसायात यशस्वी भरारी तर घेतलीच, शिवाय इतर क्षेत्रातदेखील आपला ठसा उमटवला. ज्या कंपनीला गिळंकृत करण्यासाठी एका बलाढ्य परदेशी उद्योगपतीने आपली सगळी ताकद पणाला लावली होती…
संध्याने बँकेत आल्याआल्या प्रथम मुलीच्या पाळणाघरात फोन केला. तिची लहान मुलगी तापाने फणफणलेली होती पण संध्याची सहकारी आधीपासूनच रजेवर असल्यामुळे संध्याला रजा मिळाली नाही. संध्याचे कामात लक्ष नव्हते. एका महत्त्वाच्या…
ब्रिटिश भारताच्या काळात लंडन नंतर ब्रिटिश साम्राज्याचे दुसरे शहर अशी कलकत्त्याची ओळख होती आणि तिथल्या ग्रेट ईस्टर्न हॉटेलला पूर्व दिशेचा हिरा म्हणून ओळखले जात असे. त्या वेळी कलकत्ता त्याच्या बाबू…
त्या काळात साधी डोकेदुखीची किंवा अंगदुखीची गोळी हवी असेल तर केमिस्टकडे जाऊन आणावी लागत असे. जर औषधांची भली मोठी यादी असेल तर विचारूच नका; मग तर केमिस्टकडे स्वतः जाण्याशिवाय गत्यंतर…
‘स्टार्टअप इंडिया’ योजनेद्वारे डीपीआयआयटीने देशभरातील उद्योग मार्गदर्शक म्हणजेच मेंटॉर्स यांना आणि नवोदित स्टार्टअप्सना मार्गदर्शन आणि सहकार्यासाठी एकाच व्यासपीठावर आणलं आहे. राष्ट्रीय मार्गदर्शन मंच ‘मार्ग’ (MAARG) असं या व्यासपीठाचं नाव आहे.…
वर्ष होतं २०१५ आणि महिना होता अखेरचा; डिसेंबर. नववर्षाच्या स्वागताची तयारी करण्यात गुंतलेल्या भारतीय जनतेला माहीत नव्हतं की येणारं वर्ष पैशाची देवाणघेवाण सोपं करणार होतं. त्या काळात जर कुणी लोकांना…
ज्याने लोकांना धर्माबद्दल चार हिताच्या गोष्टी सांगायच्या, आपल्या धर्माचा जनसामान्यांमध्ये प्रसार करायचा आणि आपलं जीवन देवाधर्मात व्यतीत करायचं, त्याने जर वेगळी वाट निवडली तर काय होईल? प्रवाहाच्या विरुद्ध सहसा कुणी…
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा तो काळ होता. कलकत्ता शहरात हातावर पोट असलेल्या श्रमिकांची संख्या खूपच जास्त होती, आणि ते दाटीवाटीने उभ्या असलेल्या घरांमध्ये रहात असत. रोजंदारीवर काम करत ते आला दिवस…