भारतीय बाजारपेठ आणि आयात-निर्यात : सद्यस्थिती
इसवी सन 17व्या शतकाच्या पूर्वार्धापासून भारताला ‘सोने कि चिडिया’ असं म्हटलं जात होतं, कारण आपला देश त्यावेळी जगातील सर्वात मोठा […]
इसवी सन 17व्या शतकाच्या पूर्वार्धापासून भारताला ‘सोने कि चिडिया’ असं म्हटलं जात होतं, कारण आपला देश त्यावेळी जगातील सर्वात मोठा […]
जागतिक आकडेवारीनुसार भारत देश दगडीकोळसानिर्मितीमध्ये जगात तिसर्या स्थानावर आहे. कोळसा वापरामध्येदेखील भारत अग्रेसर आहे. जगातला ८ टक्के कोळसा हा भारतामध्ये
आपण जी काही वस्तू किंवा सेवा विकतो त्यावर आपले किंवा आपल्या संस्थेचे नाव आणि चिन्ह असते. या ठरावीक नावाला आणि
भारतीय संस्कृतीत सूर्याला खूप महत्त्व दिले जाते; कारण पंचायतन पूजेमध्ये सूर्यदेवाला खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. यावरून आपल्याला समजते
उद्योजक होण्याआधी आपण उद्योजक होऊ शकतो अशी श्रद्धा असली पाहिजे. माणसाच्या जीवनात श्रद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडते. सकारात्मक विचार हा
खरे तर महिलांच्या हाती असणारे कसब-कौशल्य आणि काटकसरीचा गुण उद्योगविश्वात टिकून राहण्यासाठी अतिशय उत्तम व पुरक आहे. उपलब्ध परिस्थितीतच संधी
शो बिझनेसमधलं अगदी महत्त्वाचं नाव म्हणजे, ‘एकता कपूर’. “कुछ पाना है, कुछ कर दिखाना है।” असे म्हणत या व्यवसायात उतरलेल्या
आज आपण वेगवेगळे स्टार्टअप्स उभे राहतात पाहतो. त्यातील काही खूप यशस्वी होतात तर काही पहिल्या तीन वर्षांतच बंद पडतात. सामान्यपणे
कोणताही व्यवसाय करताना एका उद्योजकाला छोटी-मोठी टार्गेट्स ठरवावी लागतात. ती आपण कधी घाईघाईत किंवा फार विचार न करता ठरवतो आणि
गेल्या बऱ्याच काळात आपण पाहत आलो आहोत की अनेक उद्योजक काळानुसार आणि ग्राहकांनुसार वेगवेगळ्या प्रमोशनच्या पद्धती वापरत आहेत. त्याचप्रमाणे २०१८
मित्रांनो, उद्योग करायचा विचार करताय? विचार पक्का झाला का? कोणाला सांगायचे की, मी उद्योग करणार आहे? मित्रांना सांगितले तर आपली
महाराष्ट्रातील खादी व ग्रामोद्योगाच्या विकासकार्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची सन १९६२ मध्ये स्थापना केली आहे. ग्रामीण क्षेत्रातील गरजू