भारत जगातील सर्वात जास्त स्टार्टअप्स सुरू होत असलेल्या पहिल्या तीन देशांमध्ये येतो; परंतु या स्टार्टअप्समध्ये अजूनही शहरांचाच समावेश जास्त आहे, गावांतून यात हवे तितके योगदान दिसत नाहीये. इतके दिवस गावा-गावांकडून…

आयुर्वेदिक मुखवास एक वेगळा स्टार्टअप. ‘गायत्री मुखवास’ या नावाने २०१३ साली उद्योग सुरू झाला. लग्नानंतर बारा वर्षांनी नोकरी करणे अशक्य होते. काही तरी सुरुवात करायची होती. शिवाय घरातून नोकरी करण्यास…

‘मेक इन इंडिया’ या मोहिमेअंतर्गत अनेक नवीन कारखाने भारतात उभारून त्यायोगे अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून वस्तूंची निर्मिती केली जाईल. त्यासाठी लागणारे…

डॉल्फिन युनिसिस प्रा. लि. या आमच्या कंपनीची स्थापना २३ एप्रिल २०१० रोजी झाली. यापूर्वी ‘डॉल्फिन’ संगणक व्यवस्थापन या कंपनीद्वारे १९९६ पासून आयटी क्षेत्रात काम करीत आहे. संचालक, संस्थापक पुष्कर मंत्री…

सर्वात पहिला गैरसमज, जो प्रत्येक वेळेला जाणवतो, तो म्हणजे सोशल मीडिया खूप वेळखाऊ आहे. वेळ वाया जातो व उद्योजक असून त्यांना त्यासाठी एवढा वेळ देणे शक्य नाही; काही अंशी हे…

एंजेल मॅथ्स अकादमी हा अश्विनी आणि संतोष बच्छाव यांचा स्टार्टअप असून ही आज पाच जणांची एक टीम झाली आहे. एंजेल मॅथ्स अकादमी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्याचे मोलाचे…

जैविक शेती ही येत्या तीन ते पाच वर्षांमध्ये खरेच काळाची गरज असणार आहे. आपल्या वाडवडिलांनी जी शेती केली केमिकल्स न वापरता तशी आता आपण करत आहोत का? मुळात ६०-७० वर्षांपूर्वी…

आपल्यापैकी प्रत्येक जण जीवनात यशस्वी होऊ इच्छितो. आता प्रत्येक व्यक्तीसाठी यशाची व्याख्या वेगळी असते. कोट्यधीश होणे हे बहुतेकांचे स्वप्न असते. महाविद्यालयात असताना आपण असे बरेच लोक बघतो की, जे यशस्वी…

भारत हा जगात एक कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. संपन्नतेचे, ऐश्वर्याचे प्रतीक म्हणजे सोने. माती ही सोन्यापेक्षा मौल्यवान असा नैसर्गिक घटक आहे. भारतातील संपूर्ण शेती पद्धती वैदिक (नैसर्गिक) ज्ञानाचा वापर…

आज महाराष्ट्रात सर्वत्र उद्योजकतेचे वारे वाहत आहेत. उद्योग सुरू व्हावेत यासाठी बरेच प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. याचा चांगला परिणाम दिसत आहे व अनेक तरुण-तरुणी तसेच निवृत्त आज व्यवसायाची…