एकदा एक मुलगी आपण किती आणि कसे दु:खी आहोत हे आपल्या वडिलांना सांगत होती. आपल्या आयुष्यात सतत कसं झगडत राहावं लागतय, एक समस्या संपली की दुसरी समस्या कशी आवासून उभी…

प्रत्येक व्यक्तीला त्याची आहे ती परिस्थिती बदलून एक यशस्वी व्यक्ती म्हणून नावारूपाला यायचे असेल, तर ’वेळेचे नियोजन’ ही त्याच्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरते. उद्योजकाच्या बाबतीत मात्र हे थोडे वेगळे आहे. त्याला…

डॉ. वर्गीज कुरियन हे भारतातील ‘श्‍वेत क्रांती’, ‘धवल क्रांती’ म्हणजेच दूग्धक्रांतीचे जनक. कृषीविकास कार्यक्रमांतर्गत कार्यक्रम राबवून १९९८ मध्ये त्यांनी भारताला अमेरिकापेक्षाही जास्त प्रगतीपथावर आणले. दूग्धोत्पादनात भारताला जगातील सर्वात मोठा देश…

error: Content is protected !!