नागपूरच्या महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (मपमविवि) अंतर्गत दूधबर्डी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित ‘शास्त्रोक्त शेळी व्यवस्थापन’ प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमात बोलताना प्रा. डॉ. अनिल भिकाने म्हणाले, “कृषीउत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी…

महाराष्ट्र राज्यामध्ये उडीद आणि मुगाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. बहुतांश शेतकरी उडीद आणि मुगाची लागवड करतात आणि कमी दिवसांमध्ये येणारं पिकर अशी याची ओळख आहे. तसंच आपल्या आहारामध्ये मुगाच्या…

शेती हा व्यवसाय सतत अनिश्चित मानला जातो. यामुळे शेतकरी सतत ज्या पिकाला चांगला बाजारभाव मिळत आहे, त्याच्या मागे धावत असतो. यानुसारच यंदा सोयाबीन पिकाची लागवड उत्तरोत्तर वाढत आहे. कमी कालावधीत,…

आजच्या काळात लोक आपल्या आरोग्याबद्दल खूपच जागरूक असतात. त्यामुळे ते रासायनिक उत्पादनांपासून जास्तीत जास्त लांब राहतात. रासायनिक उत्पादनांपासून शरीरास अपाय होऊ नये यासाठी सेंद्रिय उत्पादनांकडे लोकांचा कल वाढतो आहे. त्यामुळे…

आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने पाहता, भारताची सध्याची एकूण शेतमाल निर्यातीची टक्केवारी जागतिक व्यापाराच्या फक्त सतरा टक्के असून तब्बल ८३ टक्के व्यापारसंधी अजूनही उपलब्ध आहेत. हे या क्षेत्रातील होतकरू उद्योजकांनी ओळखले पाहिजे,…

नुसतेच आपण मधामध्ये शुगर सिरप किंवा इतर रसायनांची भेसळ होत असल्याची बातमी वाचली अथवा पाहिली असेल. CSE या सामाजिक संस्थेने केलेल्या NMR चाचणीत देशातील प्रमुख तेरा ब्रॅण्डसपैकी दहा ब्रॅण्ड अनुत्तीर्ण…

दर वर्षी कांद्याचे भाव गगनाला भिडतात. कांदा अक्षरश: डोळ्यांत पाणी आणतो. ₹८० ते १२० रुपये किलोच्या दराने कांदा बाजारात विकला जातो. कांद्याच्या सतत बदलणार्‍या बाजारभावामुळेही तो प्रसिद्ध आहे. अशा या…

सर्वसामान्यपणे व्यवसाय अथवा नोकरी करणार्‍या वयोमानाच्या व्यक्तीला भविष्यात तुला काय करायचे आहे? तुझे ध्येय काय? असा प्रश्‍न विचारला, तर प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असते. कुणाला मोठा अधिकारी व्हायचे असते, तर कुणाला…

जैविक शेती ही येत्या तीन ते पाच वर्षांमध्ये खरेच काळाची गरज असणार आहे. आपल्या वाडवडिलांनी जी शेती केली केमिकल्स न वापरता तशी आता आपण करत आहोत का? मुळात ६०-७० वर्षांपूर्वी…

पुणे जिल्ह्यातील हिंजवडी आयटी पार्कजवळच पंधरा हजार लोकवस्तीचे माण नावाचे एक आधुनिक खेडे आहे. शहरामध्ये मिळणार्‍या सर्वच सुखसोयी या गावात उपलब्ध आहेत. जमिनी विकून गडगंज झालेले अनेक गुंठामंत्री या गावात…

error: Content is protected !!