नावात काय आहे असं म्हणतात, पण उद्योजक यशस्वी होताना कंपनीचे नाव खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते. योग्य नाव असणारी कंपनी त्या त्या क्षेत्रात स्वत:च स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरते. एखादया…

अनेक कंपन्यांमध्ये मालक–कर्मचारी संबंध हा सर्वात कळीचा मुद्दा असतो. मुंबईतील गिरणी कामगारांचा संप हे याचे एक प्रमुख उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो. तर दुसरीकडे इंफोसिस, टाटा, माईंड ट्रीसारख्या कंपन्यांची प्रगती…

मागणी आणि पुरवठा याच्या परस्परातील प्रमाणावर प्रत्येक उद्योगधंदा उभा असतो. प्रत्येक उद्योजकाला आपला उद्योग टिकवण्यासाठी, त्यात वाढ करण्यासाठी आवश्यकता असते ती चांगल्या विक्रीची आणि या विक्रीमध्ये सतत वाढ करू शकणारा…

डॉ. वर्गीज कुरियन हे भारतातील ‘श्‍वेत क्रांती’, ‘धवल क्रांती’ म्हणजेच दूग्धक्रांतीचे जनक. कृषीविकास कार्यक्रमांतर्गत कार्यक्रम राबवून १९९८ मध्ये त्यांनी भारताला अमेरिकापेक्षाही जास्त प्रगतीपथावर आणले. दूग्धोत्पादनात भारताला जगातील सर्वात मोठा देश…

error: Content is protected !!