सकारात्मकतेची रोजनिशी
आपण सगळेच जण विशेषतः शहरी भागात राहणारे आणि त्यात मुंबईसारख्या शहरात राहणारे दैनंदिन तणावाने ग्रस्त असतो. सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक आघाड्यांवर आपल्याला बर्याचदा लढावे लागते. हे करत असताना नकारात्मक विचारांनी…
आपण सगळेच जण विशेषतः शहरी भागात राहणारे आणि त्यात मुंबईसारख्या शहरात राहणारे दैनंदिन तणावाने ग्रस्त असतो. सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक आघाड्यांवर आपल्याला बर्याचदा लढावे लागते. हे करत असताना नकारात्मक विचारांनी…
कोणत्याही कामाची सुरुवात कधी करायची हे आपल्याला माहीत असतं, परंतु त्यात आपण पुढे किती चालायचं, कुठे थांबायचं, हे आपण सहसा नाही ठरवत. थांबणं म्हणजे ते प्रॉडक्ट, ती सेवा किंवा ती…
अशोक, सुधीर आणि श्रीधर हे तिघेही उच्चशिक्षित इंजिनीअर. मुंबईच्या ख्यातनाम महाविद्यालयातून केमिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवल्यावर त्यांनी चिपळूणजवळील औद्योगिक वसाहतीत जागा घेऊन आपली फर्म चालू केली. उत्पादनाला वाव होता, बाजारात मागणी…
कालसर्प योगाबद्दल अनेक वादविवाद आहेत, हा योग असतो की नाही इथपासून. उद्योग ज्योतिषात पोकळ वादापेक्षा Physical Manifestation (जीवनावर दिसणारा परिणाम) महत्त्वाचा. कुंडलीमध्ये राहू व केतू एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात. माझ्यासमोर…
मी जेव्हा जातकास सांगतो की, त्याने भागीदारी करून उद्योगात उतरावे तेव्हा अनेक वेळा मला खालीलप्रमाणे प्रतिसाद मिळतो. “मला सांगितले गेले आहे की, भागीदारी माझ्या पत्रिकेस चांगली नाही.” “मी भागीदारी केली…
खरे तर महिलांच्या हाती असणारे कसब-कौशल्य आणि काटकसरीचा गुण उद्योगविश्वात टिकून राहण्यासाठी अतिशय उत्तम व पुरक आहे. उपलब्ध परिस्थितीतच संधी शोधता येणं हा खर्या उद्योजकाचा गुण ठरतो. पाहायला गेलं तर…
महेश जाधव (नाव बदललेले) एका प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रेता म्हणून काम करतो. त्याचे मासिक वेतन केवळ सहा हजार रुपये आहे. राज शर्मा (नाव बदललेले) एका कंपनीसाठी घरोघरी जाऊन वस्तुविक्रीचे काम करतात.…
ध्येय ठरवण्यासाठी, आराखडा आखण्यासाठी, आत्मविश्वास व कल्पनाशक्तीचा वापर कसा करावा, त्याचाही आपण विचार केला. आता पुढे अजूनही काही विषयांना आपण अभ्यासणार आहोत; पण पुढे जाण्याआधी, पूर्वीच्या झालेल्या विषयात आपण मनावर…
‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ म्हणजे एका शब्दात सांगायचे झाले तर कोणत्याही पिकाचा उत्पादन खर्च शून्य. त्यामागील तत्त्वज्ञान असे आहे की, संपूर्ण विश्वात मनुष्य काही निर्माण करू शकत नाही. ९८.५ टक्के…
गडचिरोली हे नाव ऐकल्यावर साधारणतः डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते. ते असे असते- एक आदिवासी लोकांचा महाराष्ट्राच्या अगदी पूर्वेकडे असणारा आधीच्या मध्य प्रदेश व आता छत्तीसगढची सीमा लाभलेला एक जिल्हा.…