जीवनाचा सुखद अनुभव हवा असेल, तर वेळेचं व्यवस्थापन हवंच!
या स्पर्धेच्या युगात “लोक काय म्हणतील?” हा विचार करण्यात खूप श्रम खर्च न करता शांतपणे विचार करून जीवनात पुष्टीकरण करून […]
या स्पर्धेच्या युगात “लोक काय म्हणतील?” हा विचार करण्यात खूप श्रम खर्च न करता शांतपणे विचार करून जीवनात पुष्टीकरण करून […]
रोजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या काळात ताणतणाव हा प्रत्येकाच्या आयुष्यात आहेच. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा तणाव आहे. टेन्शन
मागणी आणि पुरवठा याच्या परस्परातील बॅलन्सनुसार प्रत्येक उद्योगधंदा उभा असतो. प्रत्येक उद्योजकाला आपला उद्योग टिकवण्यासाठी, त्यात वाढ करण्यासाठी आवश्यकता असते
तुम्हाला एक यशस्वी व्यक्ती म्हणून नावारूपाला यायचे असेल, तर ’वेळेचे नियोजन’ हीच तुमच्यासाठी यशाची गुरुकिल्ली आहे. उद्योजकाला तर वेळेच्या नियोजनाच्या
कधीच कुठे वेळेवर पोहोचत नाही, नेहमी उशीर करतो, इंडियन स्टँडर्ड टाईमनुसार पोहोचतो, लेट लतिफ वगैरे वगैरे अशी लोकांकडून तुम्ही नेहमी
व्यवसायात एखाद्या चांगल्या उत्पादनाची किंवा सेवेचीसुद्धा विक्री करणे फार कठीण जाते. आपले उत्पादन चांगले असते, परंतु आपण ते चांगल्या पद्धतीने
वेळेचे व्यवस्थापन ही प्रत्येकासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट असते. कळतंय पण वळत नाही, अशी आपल्या प्रत्येकाचीच अवस्था असते. प्रत्येकाच्या आयुष्यात दिवस
आयुष्याच्या प्रवासात अनेक लोक भेटतात. आपल्यावर अनेकांचा प्रभाव पडतो. अनेक यशस्वी माणसे आपण पाहत असतो. या सगळ्या यशस्वी लोकांची जगण्याची
संवाद म्हणजेच संभाषण, पण संवाद कौशल्य म्हणजे काय बुवा; तर एखादा मुद्दा दुसर्याला किती प्रभावीपणे समजावून देवू शकता असे कसब.
सुंदर, आकर्षक दिसायला आवडत नाही असा व्यक्ती सापडणे दुर्मिळच. खरं तर आपले कपडे हे आपले व्यक्तिमत्त्व खुलवतात. असं म्हणतात की
कोणत्या गोष्टींत आपला वेळ वाया जातो, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तरच आपण वेळेच्या अपव्ययावर नियंत्रण ठेवू शकतो. त्यासाठी स्वतःच्या
तेनालीराम यांना एकदा विचारले गेले की खरे आणि खोटे यामध्ये काय फरक आहे? त्याने उत्तर दिले चार बोटे म्हणजे डोळे
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जपानमध्ये एक प्रसिद्ध कवी राहात होता. आपल्या कवितांमुळे तो जपानच्या तरुणांपर्यंत पोहोचला होता. बराच पैसाही
आय.टी. इंजिनीअर आणि व्यवसाय विश्लेषक असलेले मयूर देशपांडे यांचे ‘Mirrors of Self Manifestation’ हे पहिलेच पुस्तक. स्व-विश्लेेषण करण्यासाठीची एक कार्यपुस्तिकाच.
आज भारत हा युवकांचा देश म्हणू ओळखला जातोय. ही युवाशक्ती भारताला महासत्तेच्या दिशेने पुढे नेण्यात मोठी भूमिका पार पाडते. युवकांसमोर