महाराष्ट्राची ‘मिसळ’ जागतिक पातळीवर नेणार्या सचिनची गोष्ट
मिसळ म्हटलं की डोळ्यासमोर येतो तर्रीदार रस्सा, फरसाण, बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू. महाराष्ट्रीय अनेक पदार्थ खूप चांगले आणि प्रसिद्धसुद्धा आहेत. […]
मिसळ म्हटलं की डोळ्यासमोर येतो तर्रीदार रस्सा, फरसाण, बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू. महाराष्ट्रीय अनेक पदार्थ खूप चांगले आणि प्रसिद्धसुद्धा आहेत. […]
नवोद्योजकांना उमेदीच्या काळात गरज असते ती खर्च कमी करणे आणि आपली विक्री वाढवणे. प्रत्येक नवोद्योजकाला त्याच्या क्षेत्रात स्वत:च्या उद्योगाला भक्कमपणे
आपल्या उद्योजकीय जीवनाची सुरुवात कशी झाली? सतरा वर्षे आयटी क्षेत्रात नोकरी केली. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून सुरुवात केली. पुढे अनेक पदांवर
कुठे जन्माला यावे हे कोणाच्याच हाती नसते; परंतु जन्मल्यानंतर जर परिस्थिती प्रतिकूल असेल तर तिला अनुकूल करणे मात्र आपल्याच हाती
उद्योगात उतरताना लगेचच यश पदरी पडावे अशी अनेकांची अपेक्षा असते. काही जण सुरुवातीच्या काळातच आलेल्या संकटांना घाबरून उद्योग बंद करतात.
आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. या कृषीप्रधान देशात अनेक प्रकारच्या धान्याच्या जाती आहेत. बियाण्यांची वाण आहेत, परंतु आज
एक वर्षतरी गारमेंट उद्योगात टिकून दाखवा असे एका अमराठी गारमेंट उद्योजकाने दिलेले चॅलेंज स्वीकारत काळे कुटुंबाने गारमेंट क्षेत्रात स्वत:ला झोकून
आज आपण आहोत २०१८ मध्ये. स्त्री-पुरुष समानतेविषयी आज आपण सजगतेने आपली मत मांडतो, परंतु काही अपवाद वगळता आजही सद्यपरिस्थिती म्हणावी
साडी हा प्रत्येक भारतीय स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय. तिच्या मनाचा हा एक हळवा कोपरा असतो. स्त्री कितीही मॉडर्न कपडे डेली वेअरसाठी
बहुतेकांची उद्योग करण्याची इच्छा असते. त्यातूनच अनेक जण उद्योग सुरूही करतात पण यशस्वी होतीलच याची खात्री नसते. जे योग्य उद्योगसंधी
‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ म्हणजे एका शब्दात सांगायचे झाले तर कोणत्याही पिकाचा उत्पादन खर्च शून्य. त्यामागील तत्त्वज्ञान असे आहे की,
आजचे युग हे बदलांचे, नवनव्या शोधांचे युग आहे. आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञान यामुळे उद्योग-व्यवसाय करण्याच्या पद्धतीत जगभरात कमालीचे