२०२६ पर्यंत गावागावातून १,००० यशस्वी आयात-निर्यातदार निर्माण करण्याचे ध्येय ठेवणारा उद्योजक
ही कथा सुरू होते कोकणातल्या एका खेडेगावातून. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये पोफळी गावात या ध्येयवेड्या आणि प्रयत्नवादी उद्योजकाचा जन्म झाला. शालेय […]
ही कथा सुरू होते कोकणातल्या एका खेडेगावातून. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये पोफळी गावात या ध्येयवेड्या आणि प्रयत्नवादी उद्योजकाचा जन्म झाला. शालेय […]
बाह्य प्रेरणा असावी, पण महत्त्वाचं म्हणजे आंतरिक प्रेरणा अखंड असावी, हे मानणारे बिपिन स्पष्ट करतात की मी मोटिव्हेशनल स्पीकर नाही,
नोकरीपेक्षा व्यवसायाला प्राधान्य द्यायचे आहे? व्यवसाय सुरू करायचा आहे, पण माझ्या घरात आजवर कोणी व्यवसाया केला नाही. आयडिया आहे, पण
दुष्काळग्रस्त शिरढोणसारख्या एका खेडेगावातून पुढे येऊन या धावत्या वाटणाऱ्या पुण्यासारख्या शहरात व्यवसायाचे एक छोटे रोपटे लावून, आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा सुरू
“शून्यातून जग निर्माण करता येतं”, या वाक्याची मूर्तिमंत उदाहरण असलेली खूपच कमी लोक आपल्याला भेटत असतात. अशा व्यक्तींचा शोध घ्यावा
आपण जेव्हा सुखी, समाधानी आणि उत्साही असतो तेव्हा थंडगार आईस्क्रीम, कुल्फीची चव चाखून आपला हा आनंद आणखी द्विगुणीत करण्याचा प्रयत्न
सोलापूर हा बहुभाषिक जिल्हा. मातृभाषा ही तेलगू असलेले विठ्ठल वंगा हे सोलापूरकर आहेत. इंग्लिश विषयात एम. ए., बी.एड. असलेले विठ्ठल
‘कामत’ रेस्टॉरंटचे संस्थापक विठ्ठल कामत यांचे चिरंजीव डॉ. विक्रम कामत हेही व्यवसायात यशस्वी घोडदौड करत आहेत व आपल्यातील उद्योजकीय कौशल्याने
ऑटो इंजिनीअरिंगमध्ये काम करताना सगळ्यात महत्त्वाची असते ग्राहकांची गरज समजून अचूक काम पूर्ण करून देण्याची. कोल्हापूरचे आरवाडे कुटुंब मागील तीन
कचरा ही आज शहरांची मोठी समस्या झाली आहे. डंपिंग ग्राउंड कचर्याने ओसंडून भरले आहेत आणि या समस्येवर सरकार आणि प्रशासन
मी शंभूराज दिलीप खामकर, राहणार पुणे मूळ गाव सातारा. माझे शिक्षण एमएससी आणि एमबीए झालं आहे. माझा जन्म एका मध्यमवर्गीय
प्रत्येक अभियंत्याचं स्वप्न असतं की नवनवीन आणि मोठ्यात मोठ्या इमारती उभ्या करायच्या, पण या उभ्या राहिलेल्या इमारतींची कधी ना कधी