एका काडीने क्रांती
ही लहान गोष्ट अनेकांना नव्या उद्योगाची प्रेरणा देईल. कडुनिंबाच्या एका काडीने क्रांती होऊ शकेल. नव्हे झाली आहे त्याची ही गोष्ट. […]
ही लहान गोष्ट अनेकांना नव्या उद्योगाची प्रेरणा देईल. कडुनिंबाच्या एका काडीने क्रांती होऊ शकेल. नव्हे झाली आहे त्याची ही गोष्ट. […]
महाराष्ट्र राज्यामध्ये उडीद आणि मुगाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. बहुतांश शेतकरी उडीद आणि मुगाची लागवड करतात आणि कमी दिवसांमध्ये
शेती हा व्यवसाय सतत अनिश्चित मानला जातो. यामुळे शेतकरी सतत ज्या पिकाला चांगला बाजारभाव मिळत आहे, त्याच्या मागे धावत असतो.
आजच्या काळात लोक आपल्या आरोग्याबद्दल खूपच जागरूक असतात. त्यामुळे ते रासायनिक उत्पादनांपासून जास्तीत जास्त लांब राहतात. रासायनिक उत्पादनांपासून शरीरास अपाय
आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने पाहता, भारताची सध्याची एकूण शेतमाल निर्यातीची टक्केवारी जागतिक व्यापाराच्या फक्त सतरा टक्के असून तब्बल ८३ टक्के व्यापारसंधी
महाराष्ट्रात अंदाजे ७२,००० हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. केळी घड काढल्यानंतर केळी खोड निरुपयोगी म्हणून बाहेर फेकले जाते आणि
नुसतेच आपण मधामध्ये शुगर सिरप किंवा इतर रसायनांची भेसळ होत असल्याची बातमी वाचली अथवा पाहिली असेल. CSE या सामाजिक संस्थेने
दर वर्षी कांद्याचे भाव गगनाला भिडतात. कांदा अक्षरश: डोळ्यांत पाणी आणतो. ₹८० ते १२० रुपये किलोच्या दराने कांदा बाजारात विकला
सर्वसामान्यपणे व्यवसाय अथवा नोकरी करणार्या वयोमानाच्या व्यक्तीला भविष्यात तुला काय करायचे आहे? तुझे ध्येय काय? असा प्रश्न विचारला, तर प्रत्येकाचे
आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. या कृषीप्रधान देशात अनेक प्रकारच्या धान्याच्या जाती आहेत. बियाण्यांची वाण आहेत, परंतु आज
काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे सर्वच देशांत कृषिमालाचे बर्याच प्रमाणात नुकसान होताना दिसते या समस्येवर शेतीमालावर प्रक्रिया केली जाते. भारतात शेतीमालाची मुबलक
जैविक शेती ही येत्या तीन ते पाच वर्षांमध्ये खरेच काळाची गरज असणार आहे. आपल्या वाडवडिलांनी जी शेती केली केमिकल्स न
'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी येथे क्लिक करा.