दर वर्षी कांद्याचे भाव गगनाला भिडतात. कांदा अक्षरश: डोळ्यांत पाणी आणतो. ₹८० ते १२० रुपये किलोच्या दराने कांदा बाजारात विकला जातो. कांद्याच्या सतत बदलणार्‍या बाजारभावामुळेही तो प्रसिद्ध आहे. अशा या…

स्थानिक कच्चा माल वापरून वस्तूंचे उत्पादन करता यावे म्हणून ग्रामीण, आदिवासी, कृषी आणि वन्य प्रदेशात उद्योजकता विकासाला चालना देण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय ऍग्रो-एमएसएमइ पॉलिसी आणण्यासाठी काम करत…

सध्या कोरोनामुळे शेतकऱ्यांसमोर आपला शेतमाल कुठे आणि कसा विकायचा, हा प्रश्न उभा राहिला आहे. बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्याही बंद आहेत. त्यामुळे पुण्यातील ‘फ्रुटीजम’ ही स्टार्टअप कंपनी शेतकऱ्यांकडून शेतमाल घेऊन…

सर्वसामान्यपणे व्यवसाय अथवा नोकरी करणार्‍या वयोमानाच्या व्यक्तीला भविष्यात तुला काय करायचे आहे? तुझे ध्येय काय? असा प्रश्‍न विचारला, तर प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असते. कुणाला मोठा अधिकारी व्हायचे असते, तर कुणाला…

शेतीला शाश्‍वत सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्यानंतर कापूस, तूर व सोयाबीन या पिकांसोबतच रब्बी हंगामामध्ये गहू, चणा या पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला लावून दररोज आर्थिक उत्पन्न देणारी पिके घेतल्यास कौटुंबिक संपन्नता तर…

अवघ्या चार तालुक्यांचा धुळे जिल्हा. त्यात शिरपूर वगळता धुळे, साक्री, शिंदखेडा हे तीन तालुके कायम अवर्षणप्रवण. या तीन तालुक्यांत धुळे तालुका अग्रभागी. धुळे तालुक्यातील ज्या परिसरास दुष्काळ पाचवीला पुजलेला असतो.…

राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी फलोत्पादनाला उत्तेजन देण्याचा निर्धार शासनाने केला आहे. त्याअंतर्गत राज्य पुरस्कृत नवीन फळबाग लागवड योजना यंदाच्या वर्षापासून राज्यात सुरु करण्यास झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात…

आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. या कृषीप्रधान देशात अनेक प्रकारच्या धान्याच्या जाती आहेत. बियाण्यांची वाण आहेत, परंतु आज देशात हायब्रिड शेती जास्त प्रमाणात वाढलीय. शाश्वत शेती करण्यासाठी जुन्या…

काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे सर्वच देशांत कृषिमालाचे बर्‍याच प्रमाणात नुकसान होताना दिसते या समस्येवर शेतीमालावर प्रक्रिया केली जाते. भारतात शेतीमालाची मुबलक उपलब्धता आहे, मात्र योग्य व्यवस्थापन व कौशल्याअभावी प्रक्रिया होत नाही.…

जैविक शेती ही येत्या तीन ते पाच वर्षांमध्ये खरेच काळाची गरज असणार आहे. आपल्या वाडवडिलांनी जी शेती केली केमिकल्स न वापरता तशी आता आपण करत आहोत का? मुळात ६०-७० वर्षांपूर्वी…

error: Content is protected !!