जैविक शेती काळाची गरज
जैविक शेती ही येत्या तीन ते पाच वर्षांमध्ये खरेच काळाची गरज असणार आहे. आपल्या वाडवडिलांनी जी शेती केली केमिकल्स न […]
जैविक शेती ही येत्या तीन ते पाच वर्षांमध्ये खरेच काळाची गरज असणार आहे. आपल्या वाडवडिलांनी जी शेती केली केमिकल्स न […]
‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ म्हणजे एका शब्दात सांगायचे झाले तर कोणत्याही पिकाचा उत्पादन खर्च शून्य. त्यामागील तत्त्वज्ञान असे आहे की,
सध्या आपल्या देशात मशरूम उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. संपूर्ण वर्षात जवळजवळ ७३ हजार टन मशरूम उत्पादन होते.
अत्यंत कमी खर्चात व जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येणारा आहे. तुतीच्या झाडावर
उद्योजकतेचा परीस लागला तर सोयाबीनचे सोने होईल. देशात दरवर्षी साधारणपणे सवा कोटी टन सोयाबीनचे उत्पादन होते. महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वच
पुणे जिल्ह्यातील हिंजवडी आयटी पार्कजवळच पंधरा हजार लोकवस्तीचे माण नावाचे एक आधुनिक खेडे आहे. शहरामध्ये मिळणार्या सर्वच सुखसोयी या गावात
शेतीच्या प्रारंभापासून मनुष्य हा शेतीशी निगडित आहे आणि तोही सेंद्रिय शेतीशी. त्यामुळे त्या काळी त्याचे उत्पन्न व उत्पन्नाचा दर्जा योग्य
शेतीमालावरील प्रक्रिया उद्योगात संधी वाढत आहेत. भविष्यातील आव्हाने ओळखून शेतकर्यांनी वैयक्तिक किंवा गटपातळीवर या क्षेत्रात उतरले पाहिजे. यामुळे मूल्यवर्धन होऊन
पारंपारिक एकत्रित कुटुंब पद्धतीचा ह्रास होत आहे त्याचबरोबर एकत्रित शेतजमिनीचे तितकेच तुकडे पडता आहेत. भविष्यात भारतीय शेतीपुढील हे एक मोठे
इस्राएल हा समृद्ध खेड्यांचा देश म्हणून संबोधला जातो. खरंच या देशातील खेडी समृद्ध आहेत. घरांची सुंदर रचना, स्वच्छ रस्ते आणि
भारत, वैविध्याने आणि सौंदर्याने नटलेला देश. आजही या देशातील ७० टक्के जनता ही ग्रामीण भागात राहते. देशाला स्वातंत्र्य मिळून पाच
आंतरराष्ट्रीय आणि भारतीय बाजारात सुक्या फुलांना खूप मागणी आहे. आपला देश जपान, यूरोप, अमेरिका आदी देशांना याची निर्यात करतो. आपला