Author name: टीम स्मार्ट उद्योजक

संकीर्ण

लघुउद्योजकांना केंद्राकडून ९.२५ टक्के दराने मिळणार कर्ज

कोरोनाच्या आपत्तीने मोठ्या प्रमाणात फटका पडलेल्या एमएसएमइ क्षेत्रासाठी केंद्रीय कॅबिनेटने आपत्कालीन पतपुरवठा हमी योजनेच्या माध्यमातून ९.२५ टक्क्यांच्या सवलतीच्या व्याजदरात ३ […]

कृषी

ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी केंद्राची Agro-MSME पॉलिसी

स्थानिक कच्चा माल वापरून वस्तूंचे उत्पादन करता यावे म्हणून ग्रामीण, आदिवासी, कृषी आणि वन्य प्रदेशात उद्योजकता विकासाला चालना देण्यासाठी सूक्ष्म,

संकीर्ण

MSME साठी घोषित केलेल्या ‘आत्मनिर्भर पॅकेज’मध्ये काय आहे, हे जाणून घ्या!

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजनुसार MSME साठी खालील गोष्टी

संकीर्ण

का केली अठरा वर्षीय अर्जुनच्या कंपनीत रतन टाटांनी गुंतवणूक?

‘जेनेरिक आधार’ ही कंपनी आणि तिची स्थापना करणारा ठाण्याचा अर्जुन देशपांडे सध्या खूप चर्चेत आहेत. ह्याला कारण की ‘जेनेरिक आधार’

संकीर्ण

सुदर्शन क्रिया म्हणजे काय?

श्वास घेण्याच्या पहिल्या कृतीने जीवनाला सुरवात होते. ज्ञात नसलेली अनेक गुपिते श्वासामध्ये दडलेली आहेत. सुदर्शन क्रिया हे साधे सरळ लयबद्ध

संकीर्ण

MSME साठी केंद्र सरकार तयार करत आहे एक innovation पोर्टल, जाणून घ्या काय काय असणार आहे यात?

कोरोनाच्या संकटाने तडाखा दिला नाही, असं एकही क्षेत्र नाही. याला सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रसुद्धा अपवाद नाही. त्यामुळेच भारत

कृषी

पुण्यातील हा स्टार्टअप होतोय कोविड-१९ मध्ये शेतकरी व ग्राहकांमधील दुवा

सध्या कोरोनामुळे शेतकऱ्यांसमोर आपला शेतमाल कुठे आणि कसा विकायचा, हा प्रश्न उभा राहिला आहे. बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्याही बंद

व्यक्तिमत्त्व

या ६ गोष्टींनी रोखू शकता नकारात्मक विचार

नकारात्मक विचार सामाजिक जीवनात आणि कामामध्ये मोक्याच्या वेळी अस्वस्थता निर्माण करतात. सामाजिक अस्वास्थ्यावरील बऱ्याच उपचारपद्धतींमध्ये नकारात्मक विचारासरणीचे परिस्थितीबद्दलच्या जास्त सहाय्यक

व्यक्तिमत्त्व

यशस्वी होण्यासाठी रतन टाटांनी सांगितलेल्या ११ महत्त्वाच्या गोष्टी

१. देणाऱ्याने देत राहावे… उद्योजकाने विक्री, त्याचे टार्गेटस आणि नफा यापलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. आपण ज्या समाजात वाढतो, त्याचे

संकीर्ण

ग्राहकाला जे पाहिजे ते विका!

मित्रांनो, प्रत्येक उद्योगाला किंवा उद्योजकाला यशस्वी व्हायचे असेल तर एक गोष्ट त्याला नक्की जमली पाहिजे. ती म्हणजे विक्री. आपल्या वस्तू,

व्यक्तिमत्त्व

तुमच्यावर लोकांचा विश्वास कायम राहावा, असं वाटत असेल तर या गोष्टींची काळजी घ्या!

विश्वास ही एकमेव अशी गोष्ट आहे, जी नात्यांना बांधून ठेवते, जोडीदारांना एकत्र ठेवते, उद्योगांत अखंडता आणते आणि व्यवस्थांमध्ये स्थैर्य निर्माण