सकारात्मक मालक-कर्मचारी संबंध तुमची कार्यसंस्कृती सुदृढ करतात
अनेक कंपन्यांमध्ये मालक-कर्मचारी संबंध हा सर्वात कळीचा मुद्दा असतो. मुंबईतील गिरणी कामगारांचा संप हे याचे एक प्रमुख उदाहरण म्हणून आपण […]
अनेक कंपन्यांमध्ये मालक-कर्मचारी संबंध हा सर्वात कळीचा मुद्दा असतो. मुंबईतील गिरणी कामगारांचा संप हे याचे एक प्रमुख उदाहरण म्हणून आपण […]
तुमच्या व्यवसायात तुम्ही नफ्यात आहात की तोट्यात हेच अनेकांना माहीत नसतं. याचं मुख्य कारण म्हणजे ते आपल्या व्यवसायचं नियमित अकाउंटिंग
बहुतेक उद्योजक आपल्या धंद्याची किंवा व्यवसायाची सुरुवात एकल व्यापार/व्यावसायिक संस्थेने (प्रोप्रायटरशिप) करतो. एकल व्यापारास/व्यावसायिकास लागणारे भांडवल हे स्वतःच्या पुंजीतून अथवा
एका स्टार्टअपसमोर सर्वात मोठे आवाहन असते, योग्य पदासाठी योग्य व्यक्ती न मिळणं. याचं सर्वात मूळ कारण असतं फायनान्स अर्थात पैसे.
डॉ. वर्गीज कुरियन हे भारतातील ‘श्वेत क्रांती’, ‘धवल क्रांती’ म्हणजेच दूग्धक्रांतीचे जनक. कृषीविकास कार्यक्रमांतर्गत कार्यक्रम राबवून १९९८ मध्ये त्यांनी भारताला
उन्हाळ्यामध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी असते. अशा वेळी प्रत्येकजण आपलं रेगुलर रुटीन सोडून काही तरी नवीन करत असतो. अशा वेळी स्वाभाविकच खर्च
ही कथा सुरू होते कोकणातल्या एका खेडेगावातून. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये पोफळी गावात या ध्येयवेड्या आणि प्रयत्नवादी उद्योजकाचा जन्म झाला. शालेय
प्रत्येक उद्योजकाचे विपणन म्हणजेच ‘मार्केटिंग’ या गोष्टीशी फार जवळचा संबंध असतो. कारण कोणतेही उत्पादन अथवा सेवा यांच्या विक्रीत वाढ करून
उद्योग-व्यवसाय आणि मराठी माणूस म्हणजे न जुळणारं समीकरण, ही आपली धारणा होऊन बसली आहे. “आपण भले आणि आपली नोकरी भली”,
रोजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या काळात ताणतणाव हा प्रत्येकाच्या आयुष्यात आहेच. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा तणाव आहे. टेन्शन
मागणी आणि पुरवठा याच्या परस्परातील बॅलन्सनुसार प्रत्येक उद्योगधंदा उभा असतो. प्रत्येक उद्योजकाला आपला उद्योग टिकवण्यासाठी, त्यात वाढ करण्यासाठी आवश्यकता असते
आपली क्षमता आणि बळ याच्या जोरावर अनेक मोठे उद्योग छोट्या व्यवसायांची गळचेपी करत असतात. त्यांच्यासोबत व्यवसाय करण्यासाठी त्यांच्यावर जाचक अटी